बऱ्याच कलावधि नंतर आज लिहायला घेतलय. मध्ये २ महिने मी जपानला गेलो असल्याने लिहिण्यास तसा वेळ मिळाला नाही. वेळ न मिळाला म्हणण्यापेक्षा , लिहिण्याची तशी स्फुर्तीच आली नाही. सध्या मी रामधारी सिंघ दिनकर ह्या हिंदीतील अतिशय महान कवीचं “रष्मिरथी” हे कर्णाच्या जीवनावर आधारित काव्य वाचतो आहे. हे फक्त एक महान व्यक्तीच्या झालेल्या कुचाम्बनेला, त्याच्या व्यथेला मध्यभागी ठेवून लिहिलेलं महाकाव्य नाहीय, तर एक उत्कृष्ठ असं कर्णाचं तत्वज्ञान एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे. ह्या ब्लाग मध्ये मला आवडलेला एक भाग मी देणार आहे.
आपल्याला सर्वांना पांडवांना लाक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, हि कथा माहित आहे. ह्या कथेतला तुम्हाला कदाचीत माहित नसलेला भाग मी जरा सांगतो म्हणजे पुढील काव्याचा अधिक बोध होईल.
संपूर्ण लाक्षागृश आगीच्या ज्वालांनी भरून गेलेलं असत. पांडव बाहेर निघत असताना त्यांच्या द्वारात एक सर्प पडलेला असतो. ती गरोदर सर्पिण असते. तिचा प्रसव जवळ आलेला असल्याने तिला हालचाल करणे अतिशय कठीण असते. अशा वेळी अर्जुन तिला मार्गातून दूर करण्यासाठीं आपल्या बाणाच्या टोकावर तिला पकडून आगीत भिरकावतो. ती हवेत असताना तिला प्रसव होतो आणि तो साप नवजात साप खाली पडून बचावतो. मात्र ती सर्पिण आगीच्या भक्षस्थळी पडते. अर्जुनाने आपल्या मातेला मारलेलं तो नवजात सर्प पाहतो आणि त्या क्षणापासून तो अर्जुनाचा वध करण्याची आकांशा बाळगून असतो.
जेव्हा महाभारतात अर्जुन आणि कर्णाचं युद्ध सुरु असतं, तेव्हा हा मोठा झालेला सर्प (अश्वसेन) कर्णाच्या भात्यात येऊन बसतो. त्यांच्या महाभयानक युद्धात अनेक विनाशकारी अस्त्रांचा वापरामुळे संपूर्ण परिसरात अग्नीशलाका पसरलेल्या असतात. तेव्हा हा सर्प कर्णाला विनंती करतो कि, हे कर्ण, तू मला तुझ्या बाणावर आरूढ होऊ दे आणि फक्त मला पार्थाच्या रथापर्यंत पोहचाव, मी त्याचा वध करतो. आज पर्यंत जीतकं विष मी जमवलय, ते सर्व आज मी त्याच्या देहात उतरवतो. तेव्हा कर्ण जे उत्तर त्या सर्पाला देतो, ते उत्तर मला फार भावलं. ह्या प्रसंगातला भाग मी इथे देतोय.
इतने में शर के कर्ण ने देखा जो अपना निषङग,
तरकस में से फुङकार उठा, कोई प्रचण्ड विषधर भूजङग,
कहता कि "कर्ण! मैं अश्वसेन विश्रुत भुजंगो का स्वामी हूँ,
जन्म से पार्थ का शत्रु परम, तेरा बहुविधि हितकामी हूँ.
"बस, एक बार कर कृपा धनुष पर चढ शरव्य तक जाने दे,
इस महाशत्रु को अभी तुरत स्यन्दन में मुझे सुलाने दे.
कर वमन गरल जीवन भर का सञ्चित प्रतिशोध उतारूंगा,
तू मुझे सहारा दे, बढक़र मैं अभी पार्थ को मारूंगा."
राधेय जरा हंसकर बोला, "रे कुटिल! बात क्या कहता है ?
जय का समस्त साधन नर का अपनी बांहों में रहता है.
उस पर भी सांपों से मिल कर मैं मनुज, मनुज से युध्द करूं ?
जीवन भर जो निष्ठा पाली, उससे आचरण विरुध्द करूं ?"
"तेरी सहायता से जय तो मैं अनायास पा जाऊंगा,
आनेवाली मानवता को, लेकिन, क्या मुख दिखलाऊंगा ?
संसार कहेगा, जीवन का सब सुकृत कर्ण ने क्षार किया;
प्रतिभट के वध के लिए सर्प का पापी ने साहाय्य लिया."
"हे अश्वसेन! तेरे अनेक वंशज हैं छिपे नरों में भी,
सीमित वन में ही नहीं, बहुत बसते पुर-ग्राम-घरों में भी.
ये नर-भुजङग मानवता का पथ कठिन बहुत कर देते हैं,
प्रतिबल के वध के लिए नीच साहाय्य सर्प का लेते हैं."
"ऐसा न हो कि इन सांपो में मेरा भी उज्ज्वल नाम चढे.
पाकर मेरा आदर्श और कुछ नरता का यह पाप बढे.
अर्जुन है मेरा शत्रु, किन्तु वह सर्प नहीं, नर ही तो है,
संघर्ष सनातन नहीं, शत्रुता इस जीवन भर ही तो है."
"अगला जीवन किसलिए भला, तब हो द्वेषान्ध बिगाडं मैं ?
सांपो की जाकर शरण, सर्प बन क्यों मनुष्य को मारूं मैं ?
जा भाग, मनुज का सहज शत्रु, मित्रता न मेरी पा सकता,
आपल्याला सर्वांना पांडवांना लाक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, हि कथा माहित आहे. ह्या कथेतला तुम्हाला कदाचीत माहित नसलेला भाग मी जरा सांगतो म्हणजे पुढील काव्याचा अधिक बोध होईल.
संपूर्ण लाक्षागृश आगीच्या ज्वालांनी भरून गेलेलं असत. पांडव बाहेर निघत असताना त्यांच्या द्वारात एक सर्प पडलेला असतो. ती गरोदर सर्पिण असते. तिचा प्रसव जवळ आलेला असल्याने तिला हालचाल करणे अतिशय कठीण असते. अशा वेळी अर्जुन तिला मार्गातून दूर करण्यासाठीं आपल्या बाणाच्या टोकावर तिला पकडून आगीत भिरकावतो. ती हवेत असताना तिला प्रसव होतो आणि तो साप नवजात साप खाली पडून बचावतो. मात्र ती सर्पिण आगीच्या भक्षस्थळी पडते. अर्जुनाने आपल्या मातेला मारलेलं तो नवजात सर्प पाहतो आणि त्या क्षणापासून तो अर्जुनाचा वध करण्याची आकांशा बाळगून असतो.
जेव्हा महाभारतात अर्जुन आणि कर्णाचं युद्ध सुरु असतं, तेव्हा हा मोठा झालेला सर्प (अश्वसेन) कर्णाच्या भात्यात येऊन बसतो. त्यांच्या महाभयानक युद्धात अनेक विनाशकारी अस्त्रांचा वापरामुळे संपूर्ण परिसरात अग्नीशलाका पसरलेल्या असतात. तेव्हा हा सर्प कर्णाला विनंती करतो कि, हे कर्ण, तू मला तुझ्या बाणावर आरूढ होऊ दे आणि फक्त मला पार्थाच्या रथापर्यंत पोहचाव, मी त्याचा वध करतो. आज पर्यंत जीतकं विष मी जमवलय, ते सर्व आज मी त्याच्या देहात उतरवतो. तेव्हा कर्ण जे उत्तर त्या सर्पाला देतो, ते उत्तर मला फार भावलं. ह्या प्रसंगातला भाग मी इथे देतोय.
इतने में शर के कर्ण ने देखा जो अपना निषङग,
तरकस में से फुङकार उठा, कोई प्रचण्ड विषधर भूजङग,
कहता कि "कर्ण! मैं अश्वसेन विश्रुत भुजंगो का स्वामी हूँ,
जन्म से पार्थ का शत्रु परम, तेरा बहुविधि हितकामी हूँ.
"बस, एक बार कर कृपा धनुष पर चढ शरव्य तक जाने दे,
इस महाशत्रु को अभी तुरत स्यन्दन में मुझे सुलाने दे.
कर वमन गरल जीवन भर का सञ्चित प्रतिशोध उतारूंगा,
तू मुझे सहारा दे, बढक़र मैं अभी पार्थ को मारूंगा."
राधेय जरा हंसकर बोला, "रे कुटिल! बात क्या कहता है ?
जय का समस्त साधन नर का अपनी बांहों में रहता है.
उस पर भी सांपों से मिल कर मैं मनुज, मनुज से युध्द करूं ?
जीवन भर जो निष्ठा पाली, उससे आचरण विरुध्द करूं ?"
"तेरी सहायता से जय तो मैं अनायास पा जाऊंगा,
आनेवाली मानवता को, लेकिन, क्या मुख दिखलाऊंगा ?
संसार कहेगा, जीवन का सब सुकृत कर्ण ने क्षार किया;
प्रतिभट के वध के लिए सर्प का पापी ने साहाय्य लिया."
"हे अश्वसेन! तेरे अनेक वंशज हैं छिपे नरों में भी,
सीमित वन में ही नहीं, बहुत बसते पुर-ग्राम-घरों में भी.
ये नर-भुजङग मानवता का पथ कठिन बहुत कर देते हैं,
प्रतिबल के वध के लिए नीच साहाय्य सर्प का लेते हैं."
"ऐसा न हो कि इन सांपो में मेरा भी उज्ज्वल नाम चढे.
पाकर मेरा आदर्श और कुछ नरता का यह पाप बढे.
अर्जुन है मेरा शत्रु, किन्तु वह सर्प नहीं, नर ही तो है,
संघर्ष सनातन नहीं, शत्रुता इस जीवन भर ही तो है."
"अगला जीवन किसलिए भला, तब हो द्वेषान्ध बिगाडं मैं ?
सांपो की जाकर शरण, सर्प बन क्यों मनुष्य को मारूं मैं ?
जा भाग, मनुज का सहज शत्रु, मित्रता न मेरी पा सकता,
मैं किसी हेतु भी यह कलङक अपने पर नहीं लगा सकता
No comments:
Post a Comment