Pages

Wednesday 27 August 2014

जगावं की मरावं हा एकच सवाल


जगावं की मरावं हा एकच सवाल

या दुनियेच्या उकिरडयावर,

खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम, लाचार, आनंदानं की फेकून ध्य़ावं देहाचं लक्तर

त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या कळ्याशार डोहामध्ये ?

आणि करावा सर्वोचा शेवट एकाच प्रहारानं माझा, तूझा आणि त्याचाही.

मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की

नंतर येणार्या निद्रेला नसावं जागृतीचा किनारा कधीही

पण त्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर ,

तर - तर इथंच मेख आहे .

नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने
जागेपण

प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभार्यात असलेल्या सत्वाची विटंबना

आणि अखेर करूणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी .

विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला,

आम्ही ज्यानां जन्मं दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला,
ज्यानं आम्हाला जन्मं दिला तो तु ही आम्हाला विसरतोस,

मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करूणाकरा,

आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदाळायचं !

श्रध्देनं प्रेरित झालेला माणूस स्वार्थ तृणावत पायदली तुडवितो;

पण श्रध्देची हिफाजत प्राणाची बाजी लावूनही करतो.
राजे आणि सिहासंन उभी राहतात,

अक्षय टिकतात ती केवल अफाट संख्येच्या स्वार्थी- आपमतलबी बाजारबूणग्यांच्या सैन्यबलावर नाही

तर ती उभी राहतात -टिकतात सिंहासनाबद्दलच्या श्रध्देच्या अधिष्टानावर आणि आपल्या नेत्याबद्दलच्या

अपार भक्तिभावावर "

~ शापित राजहंस (अनंत तिबिले)



Friday 22 August 2014

अश्रूंचा शोध



बर्याचदा लोक सुखाचा संबंध हास्याशी जोडतात मात्र मला चेहऱ्यावरच्या हास्यावर नेहमीच शंका येते. अश्रू हा मात्र आयुष्यभराचा सोबती. आनंदाचा अतिरेक झाला तरी अश्रूच मदतीला येतात, दुःखाचा मार पडला तरी यांचीच साथ.

भावना मोकळ्या होतात त्या अश्रूंनी. हास्य हे बनावती मुखवटा घालून बर्याचवेळा येतं. कुणी अतिशय जवळची व्यक्ती कायमची दूर जाताना तिला निरोप देताना ह्या अश्रूंना लपवत मनुष्य हास्याचा मुखवटा घालतो. अनावर झालेल्या सर्व भावनांचा संबंध तुम्ही ह्या खरात पदार्थाशी जोडू शकता. हा पदार्थ जर आयुष्यात नसला तर आयुष्य नक्कीच बेचव होईल. खरात पदार्थाची किमायच अशी आहे की ते लागते अतिशय कमी प्रमाणात, मात्र त्याचं नसणं तो प्रखरतेने जाणवून देतो.

अनेकवेळा लोक हास्याची तुलना गोड पदार्थाशी करतात. मात्र अती गोड झालं तर डाइबीटीस झालेला मी ऐकलाय मात्र अती खारट आपण प्रयत्नपूर्वकही खाऊ शकत नाही आणि योग्य मात्रेत नाही खाल्लंत तर गलगंडही होण्याचा संभाव असतो.


तर राग माणू नका जर कोणी तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला दु:ख देत असेल, उलट त्याचे आभार माना की त्याने तुम्हाला भावना मोकळ्या करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. आणि तुम्हीही ह्या उपकाराची परतफेड त्याला त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा – चांगल्या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने. ;-) 

Friday 8 August 2014

वसुधा का नेता कौन हुआ? (रश्मिरथी)

-रामधारी सिंह दिनकर (Ramdhari Singh Dinkar)
सच है, विपत्ति जब आती है,
कायर को ही दहलाती है,
शूरमा नहीं विचलित होते,
क्षण एक नहीं धीरज खोते,
विघ्नों को गले लगाते हैं,
काँटों में राह बनाते हैं।
मुख से न कभी उफ कहते हैं,
संकट का चरण न गहते हैं,
जो आ पड़ता सब सहते हैं,
उद्योग-निरत नित रहते हैं,
शूलों का मूल नसाने को,
बढ़ खुद विपत्ति पर छाने को।
है कौन विघ्न ऐसा जग में,
टिक सके वीर नर के मग में
खम ठोंक ठेलता है जब नर,
पर्वत के जाते पाँव उखड़।
मानव जब जोर लगाता है,
पत्थर पानी बन जाता है।
गुण बड़े एक से एक प्रखर,
हैं छिपे मानवों के भीतर,
मेंहदी में जैसे लाली हो,
वर्तिका-बीच उजियाली हो।
बत्ती जो नहीं जलाता है
रोशनी नहीं वह पाता है।
पीसा जाता जब इक्षु-दण्ड,
झरती रस की धारा अखण्ड,
मेंहदी जब सहती है प्रहार,
बनती ललनाओं का सिंगार।
जब फूल पिरोये जाते हैं,
हम उनको गले लगाते हैं।
वसुधा का नेता कौन हुआ?
भूखण्ड-विजेता कौन हुआ?
अतुलित यश क्रेता कौन हुआ?
नव-धर्म प्रणेता कौन हुआ?
जिसने न कभी आराम किया,
विघ्नों में रहकर नाम किया।
जब विघ्न सामने आते हैं,
सोते से हमें जगाते हैं,
मन को मरोड़ते हैं पल-पल,
तन को झँझोरते हैं पल-पल।
सत्पथ की ओर लगाकर ही,
जाते हैं हमें जगाकर ही।
वाटिका और वन एक नहीं,
आराम और रण एक नहीं।
वर्षा, अंधड़, आतप अखंड,
पौरुष के हैं साधन प्रचण्ड।
वन में प्रसून तो खिलते हैं,
बागों में शाल न मिलते हैं।
कङ्करियाँ जिनकी सेज सुघर,
छाया देता केवल अम्बर,
विपदाएँ दूध पिलाती हैं,
लोरी आँधियाँ सुनाती हैं।
जो लाक्षा-गृह में जलते हैं,
वे ही शूरमा निकलते हैं।
बढ़कर विपत्तियों पर छा जा,
मेरे किशोर! मेरे ताजा!
जीवन का रस छन जाने दे,
तन को पत्थर बन जाने दे।
तू स्वयं तेज भयकारी है,
क्या कर सकती चिनगारी है?

Thursday 7 August 2014

कृष्ण की चेतावनी ~ रश्मीरथी

वर्षों तक वन में घूम घूम
बाधा विघ्नों को चूम चूम
सह धूप घाम पानी पत्थर
पांडव आये कुछ और निखर

सौभाग्य न सब दिन होता है
देखें आगे क्या होता है

मैत्री की राह दिखाने को
सब को सुमार्ग पर लाने को
दुर्योधन को समझाने को
भीषण विध्वंस बचाने को
भगवान हस्तिनापुर आए
पांडव का संदेशा लाये

दो न्याय अगर तो आधा दो
पर इसमें भी यदि बाधा हो
तो दे दो केवल पाँच ग्राम
रखो अपनी धरती तमाम

हम वहीँ खुशी से खायेंगे
परिजन पे असी ना उठाएंगे

दुर्योधन वह भी दे ना सका
आशीष समाज की न ले सका
उलटे हरि को बाँधने चला
जो था असाध्य साधने चला

जब नाश मनुज पर छाता है
पहले विवेक मर जाता है

हरि ने भीषण हुँकार किया
अपना स्वरूप विस्तार किया
डगमग डगमग दिग्गज डोले
भगवान कुपित हो कर बोले

जंजीर बढ़ा अब साध मुझे
हां हां दुर्योधन बाँध मुझे

ये देख गगन मुझमे लय है
ये देख पवन मुझमे लय है
मुझमे विलीन झनकार सकल
मुझमे लय है संसार सकल

अमरत्व फूलता है मुझमे
संहार झूलता है मुझमे

भूतल अटल पाताल देख
गत और अनागत काल देख
ये देख जगत का आदि सृजन
ये देख महाभारत का रन

मृतकों से पटी हुई भू है
पहचान कहाँ इसमें तू है

अंबर का कुंतल जाल देख
पद के नीचे पाताल देख
मुट्ठी में तीनो काल देख
मेरा स्वरूप विकराल देख

सब जन्म मुझी से पाते हैं
फिर लौट मुझी में आते हैं

जिह्वा से काढती ज्वाला सघन
साँसों से पाता जन्म पवन
पर जाती मेरी दृष्टि जिधर
हंसने लगती है सृष्टि उधर

मैं जभी मूंदता हूँ लोचन
छा जाता चारो और मरण

बाँधने मुझे तू आया है
जंजीर बड़ी क्या लाया है
यदि मुझे बांधना चाहे मन
पहले तू बाँध अनंत गगन

सूने को साध ना सकता है
वो मुझे बाँध कब सकता है

हित वचन नहीं तुने माना
मैत्री का मूल्य न पहचाना
तो ले अब मैं भी जाता हूँ
अंतिम संकल्प सुनाता हूँ

याचना नहीं अब रण होगा
जीवन जय या की मरण होगा

टकरायेंगे नक्षत्र निखर
बरसेगी भू पर वह्नी प्रखर
फन शेषनाग का डोलेगा
विकराल काल मुंह खोलेगा

दुर्योधन रण ऐसा होगा
फिर कभी नहीं जैसा होगा

भाई पर भाई टूटेंगे
विष बाण बूँद से छूटेंगे
सौभाग्य मनुज के फूटेंगे
वायस शृगाल सुख लूटेंगे

आखिर तू भूशायी होगा
हिंसा का पर्दायी होगा

थी सभा सन्न, सब लोग डरे
चुप थे या थे बेहोश पड़े
केवल दो नर न अघाते थे
ध्रीत्रास्त्र विदुर सुख पाते थे

कर जोड़ खरे प्रमुदित निर्भय
दोनों पुकारते थे जय, जय

Wednesday 6 August 2014

रष्मिरथी - रामधारी सिंघ दिनकर

बऱ्याच कलावधि नंतर आज लिहायला घेतलय.  मध्ये २ महिने मी जपानला गेलो असल्याने लिहिण्यास तसा वेळ मिळाला नाही. वेळ न मिळाला  म्हणण्यापेक्षा , लिहिण्याची तशी स्फुर्तीच आली नाही. सध्या मी रामधारी सिंघ दिनकर ह्या हिंदीतील अतिशय महान कवीचं “रष्मिरथी” हे कर्णाच्या जीवनावर आधारित काव्य वाचतो आहे. हे फक्त एक महान व्यक्तीच्या झालेल्या कुचाम्बनेला, त्याच्या व्यथेला मध्यभागी ठेवून लिहिलेलं महाकाव्य नाहीय, तर एक उत्कृष्ठ असं कर्णाचं तत्वज्ञान एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे. ह्या ब्ला‍‍‍‍ग मध्ये मला आवडलेला एक भाग मी देणार आहे.

आपल्याला सर्वांना पांडवांना लाक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, हि कथा माहित आहे. ह्या कथेतला तुम्हाला कदाचीत माहित नसलेला भाग मी जरा सांगतो म्हणजे पुढील काव्याचा अधिक बोध होईल.

संपूर्ण लाक्षागृश आगीच्या ज्वालांनी भरून गेलेलं असत. पांडव बाहेर निघत असताना त्यांच्या द्वारात एक सर्प पडलेला असतो. ती गरोदर सर्पिण असते. तिचा प्रसव जवळ आलेला असल्याने तिला हालचाल करणे अतिशय कठीण असते. अशा वेळी अर्जुन तिला मार्गातून दूर करण्यासाठीं आपल्या बाणाच्या टोकावर तिला पकडून आगीत भिरकावतो. ती हवेत असताना तिला प्रसव होतो आणि तो साप नवजात साप खाली पडून बचावतो. मात्र ती सर्पिण आगीच्या भक्षस्थळी पडते. अर्जुनाने आपल्या मातेला मारलेलं तो नवजात सर्प पाहतो आणि त्या क्षणापासून तो अर्जुनाचा वध करण्याची आकांशा बाळगून असतो.


जेव्हा महाभारतात अर्जुन आणि कर्णाचं युद्ध सुरु असतं, तेव्हा हा मोठा झालेला सर्प (अश्वसेन) कर्णाच्या भात्यात येऊन बसतो. त्यांच्या महाभयानक युद्धात अनेक विनाशकारी अस्त्रांचा वापरामुळे संपूर्ण परिसरात अग्नीशलाका पसरलेल्या असतात. तेव्हा हा सर्प कर्णाला विनंती करतो कि, हे कर्ण, तू मला तुझ्या बाणावर आरूढ होऊ दे आणि फक्त मला पार्थाच्या रथापर्यंत पोहचाव, मी त्याचा वध करतो. आज पर्यंत जीतकं विष मी जमवलय, ते सर्व आज मी त्याच्या देहात उतरवतो. तेव्हा कर्ण जे उत्तर त्या सर्पाला देतो, ते उत्तर मला फार भावलं. ह्या प्रसंगातला भाग मी इथे देतोय.


इतने में शर के कर्ण ने देखा जो अपना निषङग,

तरकस में से फुङकार उठा, कोई प्रचण्ड विषधर भूजङग,

कहता कि "कर्ण! मैं अश्वसेन विश्रुत भुजंगो का स्वामी हूँ,

जन्म से पार्थ का शत्रु परम, तेरा बहुविधि हितकामी हूँ.



"बस, एक बार कर कृपा धनुष पर चढ शरव्य तक जाने दे,

इस महाशत्रु को अभी तुरत स्यन्दन में मुझे सुलाने दे.

कर वमन गरल जीवन भर का सञ्चित प्रतिशोध उतारूंगा,

तू मुझे सहारा दे, बढक़र मैं अभी पार्थ को मारूंगा."



राधेय जरा हंसकर बोला, "रे कुटिल! बात क्या कहता है ?

जय का समस्त साधन नर का अपनी बांहों में रहता है.

उस पर भी सांपों से मिल कर मैं मनुज, मनुज से युध्द करूं ?

जीवन भर जो निष्ठा पाली, उससे आचरण विरुध्द करूं ?"



"तेरी सहायता से जय तो मैं अनायास पा जाऊंगा,

आनेवाली मानवता को, लेकिन, क्या मुख दिखलाऊंगा ?

संसार कहेगा, जीवन का सब सुकृत कर्ण ने क्षार किया;

प्रतिभट के वध के लिए सर्प का पापी ने साहाय्य लिया."



"हे अश्वसेन! तेरे अनेक वंशज हैं छिपे नरों में भी,

सीमित वन में ही नहीं, बहुत बसते पुर-ग्राम-घरों में भी.

ये नर-भुजङग मानवता का पथ कठिन बहुत कर देते हैं,

प्रतिबल के वध के लिए नीच साहाय्य सर्प का लेते हैं."



"ऐसा न हो कि इन सांपो में मेरा भी उज्ज्वल नाम चढे.

पाकर मेरा आदर्श और कुछ नरता का यह पाप बढे.

अर्जुन है मेरा शत्रु, किन्तु वह सर्प नहीं, नर ही तो है,

संघर्ष सनातन नहीं, शत्रुता इस जीवन भर ही तो है."



"अगला जीवन किसलिए भला, तब हो द्वेषान्ध बिगाडं मैं ?

सांपो की जाकर शरण, सर्प बन क्यों मनुष्य को मारूं मैं ?

जा भाग, मनुज का सहज शत्रु, मित्रता न मेरी पा सकता, 


मैं किसी हेतु भी यह कलङक अपने पर नहीं लगा सकता