ह्या blog वरील प्रकाशित कवितांचा कोणताही व्यावहारिक उपयोग केला जात नाही आहे. बालपणावर पगडा राहिलेल्या आठवणीतल्या कवितांचा संग्रह करून, इतर वाङ्मय प्रेमींनाही तो उपलब्ध करून द्यावा, हा त्या मागे प्रांजळ उद्देश आहे. प्रत्येक कवितेच्या शिर्षकामध्ये कवींचे नाव लिहिलेले आहे. येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधिताना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्कभंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील.
blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
~दिग्विजय संजय पाटील
No comments:
Post a Comment